HW News Marathi
व्हिडीओ

५ राज्याच्या निवडणूक निकालावरुन मोदींनी धडा घ्यावा

सामना संपादकीयमधून उध्दव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधलाय. हे राज्य व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी चालवले व आता ते पेंढाऱ्यांचे राज्य बनले. पाचपैकी एकाही राज्यात मोदी व शहा विजय मिळवू शकले नाहीत. कारण जनतेला व्यापारी नको आहेत, असं मत गुरुवारी सामनाच्या अग्रलखातून व्यक्त करण्यात आलंय. राहुल गांधी यांनी नम्रतेने सांगितले, ‘आम्ही भाजपचा 2019 मध्येही पराभव करू, पण भाजपमुक्त हिंदुस्थानचा नारा देणार नाही.’ इतक्या वादळातही गांधी का टिकले व इतके घाव सोसूनही लोकशाही का नष्ट झाली नाही याचे उत्तर त्याच विनम्रतेत असल्याचंही सामनामधून सांगण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत काय सुरु काय बंद ? नवीन नियम कोणते ?

News Desk

NCB विरुद्ध NCP, वादाला पुर्णविराम नाहीच?

News Desk

Congress कडून Prakash Ambedkar यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार?, काय शिजतंय पक्षात?

News Desk