HW News Marathi
व्हिडीओ

Aaditya Thackeray Shivsena | शिवसेनेसाठी जन आशीर्वाद यात्रा नव्हे…पूरग्रस्त महत्त्वाचे !

आजच्या घडीला शिवसेनेसाठी जनआर्शीवाद यात्रा महत्वाची नाही, सध्या आमचे सर्व लक्ष पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगलीकडे आहे. या भागामध्ये पूर ओसरला तरी साफसफाई आणि पूरग्रस्तांना मदत पोहोचवणं गरजेचं असल्याने आम्ही त्याला अधिक महत्व देणार आहोत, असं युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ते ठाण्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadnavis-Gopichand Padalkar | पडळकरांना बारामतीतून उमेदवारी, मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

Gauri Tilekar

संभाजी भिडे-उद्धव ठाकरे भेटीत काय झालं? राऊत-गांधी भेटीचं काय?

News Desk

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ३० डिसेंबरला, ‘सामना’चे वृत्त

Gauri Tilekar