HW News Marathi
व्हिडीओ

‘तो’ प्रश्न विचारताच संतापलेल्या केंद्रीय मंत्र्याने पकडली पत्रकाराची कॉलर

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याच्या आरोप असलेले केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी हे पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात अडकले आहेत. मिश्रा यांनी एबीपी नेटवर्कच्या पत्रकाराची कॉलर पकडून धमकावले असून इतके करून मिश्रा थांबले नाही तर त्यांनी पत्रकाराचा मोबाईल खेचून कॅमेरे बंद केले. यामुळे मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे.

#LakhimpurViolence #AjayMishra #ModiGovernment #NarendraModi #Farmers #FarmersProtest

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LataMangeshkar दिदींच्या स्मृतीस्थळावरून राजकरण पेटलं? Ram Kadam यांच्या ‘त्या’ पत्रावरून नवा वाद

News Desk

एक राजा बिनडोक, राज्यसभेत कसं पाठवलं हाच प्रश्न! प्रकाश आंबेडकर उदयनराजेंवर बरसले…

News Desk

ShivSena ठाकरेंची की शिंदेंची?, Tanaji Sawant यांच्या समर्थनार्थ जोरदार शक्तिप्रदर्शन

News Desk