HW News Marathi
व्हिडीओ

‘तो’ प्रश्न विचारताच संतापलेल्या केंद्रीय मंत्र्याने पकडली पत्रकाराची कॉलर

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याच्या आरोप असलेले केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी हे पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात अडकले आहेत. मिश्रा यांनी एबीपी नेटवर्कच्या पत्रकाराची कॉलर पकडून धमकावले असून इतके करून मिश्रा थांबले नाही तर त्यांनी पत्रकाराचा मोबाईल खेचून कॅमेरे बंद केले. यामुळे मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे.

#LakhimpurViolence #AjayMishra #ModiGovernment #NarendraModi #Farmers #FarmersProtest

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Pankaja Munde यांना अडसर ठरलेला चिक्की घोटाळा चर्चेत, तर Dhananjay Munde यांची पहिली प्रतिक्रिया!

News Desk

राज्याच्या विविध विद्यापीठांतील परीक्षा ऑफलाइनच होणार- Uday Samant

News Desk

“ट्रॅफिकमुळे ३ टक्के घटस्फोट”; Amruta Fadnavis यांचं विधान

News Desk