HW News Marathi
व्हिडीओ

Amol Kolhe, Devendra Fadnavis | महाराजांचे किल्ले होणार विवाहस्थळं…सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?

महाराष्ट्रातील 25 ऐतिहासिक किल्ल्याचं हेरिटेज हॉटेल किंवा विवाह स्थळांमध्ये रुपांतर करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला आहे. ‘हेरिटेज टुरिझम’ला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसी (Maharashtra Tourism Development Corporation – MTDC) ने 25 किल्ल्यांची निवड केलेली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचं जतन होण्याऐवजी त्यांचं हॉटेलमध्ये रुपांतर करणं दुर्दैवी असल्याचा सूर सर्वसामान्यांमधून उमटत आहे. राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांनीही ट्विटरवरुन चिड व्यक्त केली आहे.#AmolKolhe #HeritageTourism #MaharashtraGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महात्मा गांधी आणि महिला सक्षमीकरण, असा आहे राष्ट्रपित्याच्या कल्पनेतील आदर्श समाज

News Desk

दसरा मेळाव्यावरुन ‘सामना’; वाद कोर्टात जाणार?

Manasi Devkar

माणूस खोटा असता तर…रोहित पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण!

News Desk