HW News Marathi
व्हिडीओ

Amol Kolhe,Shivajirao Patil | शिरूर सोडलं तर बाहेर कोणी ओळखत का?सक्तीच्या विश्रांतीचा आनंद घ्या..!

शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष संपणार असल्याची टीका केली होती, त्यालाही कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘शिवस्वराज्य यात्रा संपल्यानंतर राष्ट्रवादी संपेल, असं अत्यंत धाडसी विधान शिरुरच्या माजी खासदारांनी केलं. मात्र जन आशीर्वाद यात्रा कुठे सुरु असेल, तर कळवा, अशी आताची परिस्थिती आहे.’ अशी टीका अमोल कोल्हेंनी केली. शिरूर सोडलं तर बाहेर कोणी ओळखत का?सक्तीच्या विश्रांतीचा आनंद घ्या..!असा टोला सुद्धा त्यांनी आढळराव पाटील यांना लगावला आहे. #AmolKolhe #NCP #ShivajiraoAdhalraoPatil #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Deven Bharti मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त; पोलीस दलावर फडणवीसांचं अंकुश?

Chetan Kirdat

पवारांच्या ‘पॅावर गेम’ची जादू बिहारमध्ये दिसणार का ? पवार,उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये रंगणार सामना !

News Desk

“सोनियांचं पत्र ही सरकारच्या नाकर्तेपणाची पोचपावती !” भाजप आक्रमक, राऊतांकडून सारवासारव

News Desk