HW News Marathi
व्हिडीओ

असा होता संविधान बनविण्याचा प्रवास

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीनं भारताच्या राज्यघटनेचा स्विकार केला होता. त्यादिवसापासुन २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणुन साजरा केला जातो. भारतीय संविधान जगातलं सर्वात मोठं संविधान मानलं जातं. सध्या भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या करणयात आल्या आहेत. आपलं हे संविधान बनविण्यासाठी २ वर्ष, ११ महीने आणि १२ दिवसांचा कालावधी लागला होता. थोडक्यात जाणुन घेउया कसा होता संविधान बनविण्याचा हा प्रवास.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे,शिवसेना प्रताप सरनाईकांच्या पाठीशी, राऊतांचा गौप्सस्फोट !

News Desk

महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत काय सुरु काय बंद ? नवीन नियम कोणते ?

News Desk

Rohit pawar & Sujay Vikhe | पवार-विखे घराण्याचा संघर्ष निवळला,रोहित माझा चांगला मित्र-सुजय विखे

Arati More