HW News Marathi
व्हिडीओ

असा होता संविधान बनविण्याचा प्रवास

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीनं भारताच्या राज्यघटनेचा स्विकार केला होता. त्यादिवसापासुन २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणुन साजरा केला जातो. भारतीय संविधान जगातलं सर्वात मोठं संविधान मानलं जातं. सध्या भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या करणयात आल्या आहेत. आपलं हे संविधान बनविण्यासाठी २ वर्ष, ११ महीने आणि १२ दिवसांचा कालावधी लागला होता. थोडक्यात जाणुन घेउया कसा होता संविधान बनविण्याचा हा प्रवास.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फडणवीसांनी आकडेवारी पहावी आणि हिशोब करावं; Praful Patel यांचा टोला

News Desk

काय झाडी, काय डोंगर म्हणणाऱ्या शहाजीबापूंचा फिटनेस फंडा

Manasi Devkar

एका क्लार्कसाठी एवढा अट्टहास? Kishori Pednekar भडकल्या

News Desk