HW News Marathi
व्हिडीओ

‘Beach Please’ एक अनोखा उपक्रम

मल्हार कळंबे या तरुणाला जून महिन्यात इंडोनेशियामधील बाली शहरामध्ये स्कुबाडायव्हिंग व इतर गोष्टी करताना तेथील निसर्गसौंदर्य व समुद्र किनारे जवळून अनुभवता आले. मुंबईत आल्यावर गणेशोत्सवानंतर समुद्र किनाऱ्यावरील जे दृश्य पाहिलं. ते पाहूनआपल्या देशातील समुद्र किनारे व बाहेरील देशातील समुद्र किनारे यांची तुलना केली व त्यावेळी समजलं की आपणचं चुकतो आहोत,आपल्या अती प्लास्टिक वापरामुळे किनाऱ्यांची ही अवस्था झाली आहे. हे रोखण्यासाठी आपण आपल्यापरिने प्रयत्न करूया असा विचार मल्हारने केला. दादर पारसी युथ असेंब्ली शाळेच्या मित्र मैत्रिणीनी समोर ‘बीच प्लीज’ ही कल्पना मांडली. मल्हारला देखील ही संकल्पना आवडली. त्यातूनच बीच प्लीज या संस्थेची स्थापना झाली.–

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“हा ठराव नसून बेडकांचा डराव”, कर्नाटकविरोधी ठरावावर संजय राऊतांची खोचक टीका

News Desk

Zomatoची नवी सेवा म्हणजे डिलिव्हरी बॉयच्या जीवाशी खेळ!- Rohit Pawar

News Desk

कामगारांना गुलाम बनवणं हाच केंद्राचा उद्देश

News Desk