HW News Marathi
व्हिडीओ

Bahiram Yatra | महाराष्ट्रातील सर्वात जास्त काळ चालणारी यात्रा

महाराष्ट्राला जत्रांचा मोठा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात डोकावल्यास आजही मोठ्य़ा जल्लोषात अनेक गावांमध्ये या जत्रांचा महोल रंगलेला दिसतो. तुम्ही खंडोबाच्या, ज्योतीबाच्या जत्रेबद्दल बरेचदा ऐकलं असेल. आज अशाच एका जत्रेत आम्ही तूम्हाला घेउन जाणार आहोत. जी जत्रा भरते महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सिमेजवळ. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात असलेल्या बहीरम या तिर्थक्षेत्राच्या ठीकाणी ही जत्रा भरते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ ३ कारणांमुळे शिवसेनेसाठी मुंबईतील गुजराती मतदार आहे महत्वाचा !

News Desk

ओला-उबेर कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

swarit

Amol Kolhe NCP | सातारकर म्हणतात, मान गादीला पण मत मात्र राष्ट्रवादीला !

Gauri Tilekar