HW News Marathi
व्हिडीओ

आज कुणी पावसात भिजलं तरी कोणताही परिणाम होणार नाही’ – Gopichand Padalkar

भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार निवडून येणार आहेत. आज कुणीतरी पावसात भिजलं तरीही त्याचा कोणताच परिणाम होईल असं मला वाटत नाही, असा अप्रत्यक्ष टोला भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लगावला आहे. आज विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. अपक्ष उमेदवारांची खासदार राऊतांनी कितीवेळा अब्रु घालवली आहे, जो काही निकाल आहे तो काही वेळात समोर येणार आहे, असंही ते म्हणाले आहेत.

#SharadPawar #GopichandPadalkar #BJP #MLCElections #MVA #MahaVikasAghadi #VidhanParishad #Elections2022 #VidhanBhavan #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Anil Parab मातोश्रीचा एजेंट!; Nilesh Rane यांचा खोचक टोला

News Desk

सीमाप्रश्नी कर्नाटकविरोधी ठराव एकमताने मंजूर; काय म्हणाले मुख्यमंत्री?

News Desk

कंगणाविरोधातला हक्कभंग मागे घेईन ! पण.. प्रताप सरनाईक काय म्हणाले?

News Desk