HW News Marathi
व्हिडीओ

CAPF Air Travel l पुलवामा हल्यानंतर सरकारला उपरती, आता जवान करणार विमानाने प्रवास

१४ फेब्रुवारी रोजी जम्मु काश्मिरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात आपले ४० जवान शहीद झाले. आतापर्यंतचा सर्वात मोठा असा हा हल्ला होता असं म्हटल जातयं. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालायाने भारतीय लष्कराच्या दृष्टीनं एक मोठा निर्णय घेतलाय. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असणाऱ्या भारतीय लष्करातील जवानांना गृहमंत्रालयांकडून विमान प्रवासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर तुम्ही सन्यास घेतला पाहिजे; सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना आव्हानं

Seema Adhe

राणे कुटुंबाला भाजपचं गिफ्ट, नारायण राणेंना सुरक्षा तर निलेश राणेंना ‘हे’पद!

News Desk

मुंबईत दुकानदारांची हालतं! सरकारच्या लेफ्ट-राईट नियमांमुळे गोंधळ

News Desk