HW News Marathi
व्हिडीओ

महाडमध्ये तळये गावावर कोसळली दरड, माळीणची पुनरावृत्ती?

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गावात ही भीषण दुर्घटना घडली. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. 36 लोकांचा मृतदेह आत्तापर्यंत ढिगाऱ्याकून काढण्यात आला आहे… या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु आहे .. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता केली जात आहे.. दरम्यान, काही वर्षांपूर्वीच अशीच घटना पुणे जिल्ह्यातील माळीण गावात घडली होती. ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

#maharashtra #talai #rain #flood

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही वल्लभभाई पटेल आहात का महात्मा गांधी?”; SambhajiNagar वरुन Raj Thackeray यांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

News Desk

मनसेच्या ‘एकला चलो रे’मुळे BJP चं टेंशन वाढलं?, ‘हा’ असेल पुढचा प्लॅन

News Desk

Rana दाम्पत्यावर ‘हा’ कलम लावून MVA सरकार अडचणीत?, जाणून घ्या ‘या’ कलमाविषयी

News Desk