HW News Marathi
व्हिडीओ

वीजबिल सवलतीसाठी ऊर्जामंत्र्यांकडून ८ वेळा प्रस्ताव, मग सरकारचं घोडं का अडलंय ?

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काहीच दिवसांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला. “लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही”, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले. उर्जामंत्र्यांच्या या महितीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. वीजबिल सवलतीवरून भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्ष आता प्रचंड आक्रमक झाले असून महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य करत आहेत. तर दुसरीकडे महाविकासआघाडी सरकारमध्येही यावरून मोठ्या प्रमाणात मतभेद पाहायला मिळत आहेत. काँग्रेसची मोठी नाराजी या प्रकरणी दिसत असून उर्जामंत्र्यांनी ८ वेळा हा प्रस्ताव पाठवूनही सरकारचं घोडं कुठे अडलंय असा प्रश्न उपस्थित होतोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याविषयी ठोस भूमिका का घेत नाही ? असाही सवाल उपस्थित केला जातो आहे.
#NitinRaut #UddhavThackeray #AjitPawar #BalasahebThorat #MahaVikasAaghadi #Shivsena #NCP #SharadPawar #Congress #Maharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“निष्क्रिय आणि अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याचे Uddhav Thackeray यांनी सिद्ध केले”- Atul Bhatkhalkar

Seema Adhe

कसा झाला Ajit Pawar यांचा जरंडेश्वर घोटाळा? Kirit Somaiya यांनी केली उकल

News Desk

Central Government विरुद्ध State Government वादात यंत्रणांचा नाहक बळी जातोय का ?

News Desk