HW News Marathi
व्हिडीओ

Congress Manifesto 2019 | कॉंग्रेसने लोकांना पुन्हा उल्लू बनवण्याचं काम केल !

कॉंग्रेस पक्षाकडून आज लोकसभा निवडणुकांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.मात्र कॉंग्रेसचा हा जाहीरनामा म्हणजे जनतेला एप्रिलफुल करण्याचा प्रकार आहे असं म्हणत भाजपकडुन कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय.काँग्रेसने गेल्या ६० वर्षात गरीबी हटावचा नारा दिला होता. मात्र, देशातील गरीबी हटण्यापेक्षा ती अधिकच वाढली आहे. या घोषणा म्हणजे, ‘मुंगेरीलालके हसीन सपने’ असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे. तर दुसरीकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुद्धा कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर निशाना साधला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काही लोक गेले तर Shivsena ला काहीच फरक पडणार नाही”; Chandrakant Khaire

News Desk

देवेंद्र फडणवीसांनी ‘जलयुक्त शिवार‘ योजनेत खरचं घोटाळा केलायं का?

Arati More

‘महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेलं’ चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणतात…

News Desk