HW News Marathi
व्हिडीओ

कोरोनाचे युद्ध कोणाच्या सोबतीने लढायचे?

सध्या तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाउन चा काळ सुरू झाला असून या कोरोना व्हायरस ला हद्द पार करण्यासाठी बीड जिल्ह्यातील जनतेने बाहेर येऊन हातात तलवार घेऊन लढण्याची आवश्यकता नाही तर त्या साठी घरी बसून आपल्या या आपल्या परिवाराची सुरक्षा करणे गरजेचे आहे तसेच, बाहेर जाते वेळेस तोंडाला मास्क लावणे व सॅनिटायझर ने हात धुऊन या कोरोना ला हरवणे हे आपल्या जिल्हा वाशीयांचे कर्तव्यं आहे. असे जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी hw शी बोलतांना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj ठाकरेंमुळे जितेंद्र Awhad आता मंदिरात जातात; MNS ची बोचरी टीका

News Desk

काही मुठभर लोकांमुळे शिवसेनेचे विचार हरवताना दिसत आहेत Sheetal Mhatre

News Desk

7 कोटी बनावट नोटा मुंबई पोलिसांकडून जप्त, 7 जणं पोलीस कोठडीत

News Desk