HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde,Ashok Chavan | गड किल्ले वाचवा..काय आहेत नेत्यांच्या प्रतिक्रिया ?

राज्यातील २५ ऐतिहासिक किल्ल्याचे लग्न आणि सभारंभासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हेरिटेज टुरिझम’ला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळकडून (एमटीडीसी) राज्यातील २५ किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.धनंजय मुंडे,अशोक चव्हाण ,राजू वाघमारे, अमोल तिटकरी यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मात्र चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला आहे. #DhananjayMunde #AshokChavan #AmolMitkari #NitinBangude

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मी बारामतीचा नाद सोडलेला नाही, मुक्कामालाच येतोय ! ‘या’ नेत्याचं पवारांना थेट आव्हान

News Desk

Narcotics Control Bureau (NCB) नेमकं काम करतं कसं ? त्याचे अधिकार काय ?

News Desk

इतर नेत्यांच्या सभेला माणसं जमा करावी लागतात; 16 अटी शर्तींवर नांदगावकरांची प्रतिक्रिया

News Desk