HW News Marathi
व्हिडीओ

लातूर ग्रामीण ‘तिकीट घोटाळ्या’बाबत भाजपने उत्तर द्यावं ! धीरज देशमुखांचा पलटवार

विधानसभा निवडणुकीवेळी लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेत फिक्सिंग झाली होती, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. मुंबईतील एका जागेच्या बदल्यात लातुर ग्रामीणची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. मात्र, या मतदारसंघात काँग्रेसला निवडून येण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शिवसेनेनं इथं जनसंपर्क नसलेल्या नेत्याला उमेदवारी दिली आणि प्रचारही केला नाही, असे आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. याबाबत आम्ही काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “तिकीट कोणाला द्यायचं याबाबतचा त्यावेळचा निर्णय भाजप-शिवसेनेतला होता. त्यामुळे, त्यावेळच्या या तिकीटवाटपाच्या घोळाबाबत भाजपने उत्तर द्यायला हवं.”

#DhirajDeshmukh #LaturGramin #DevendraFadnavis #MahaCongress #MaharashtraAssemblyElections #BJP #Congress #BalasahebThorat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sudhanshu Trivedi यांच्या वक्तव्यावर Amol Kolhe संतापले, तुम्हाला नेमकं काय खुपतंय?

News Desk

मुख्यमंत्री नाही आले म्हणून देवीचं विसर्जनच केलं नाही; MNS संतप्त

News Desk

Manisha Kayande : नोटबंदी आणि टाळेबंदी किती वाजता झाली ? हिम्मत असेल तर टीका करा

News Desk