HW News Marathi
व्हिडीओ

फेसबुक-रिलायन्स कराराचा फायदा कोणाला होणार ?

जगात कोरोनाचं एकीकडे संकट असताना आपल्याही देशाची आर्थिक घडी ही विस्कटली आहे. ती कशी सावरायची यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जगात तेल कंपनीपासून ते दुरसंचार कंपीनीपर्यंत ज्यांची गुतवणूक आणि मालकी आहे असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देशाची सध्याची परिस्थिती लक्षात घेत एक मोठे पाऊल उचलले आहे. सोशल मीडीयातील एक भक्कम प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने रिलायन्य जिओमध्ये ९.९९ टक्के शेअर विकत घेतले आहे…म्हणजेच फेसबुक रिलायन्स जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे…भारतीय टेक क्षेत्रातील ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी गुंतवणूक ठरणार आहे.. यात रिलायन्स लवकरच जिओ मार्टच्या माध्यमातून किराणा दुकानांना जोडणार आहे. यात फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअपची मोठी मदत होणार आहे..नेमकी या गुंतवणूकीचा कोणाला किती फायदा होणार हे जाणून घेऊयात…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दादरा-नगर हवेलीच्या विजयानंतर Aaditya Thackeray यांची चपराक, “इकडचं काम बघूनच…”

News Desk

“नो वाटा, नो घाटा ! संपूर्ण ५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री” संजय राऊतांच्या टायमिंगची चर्चा

News Desk

Dr.Amol Kolhe | मोदीजी, शिवरायांचा आदर्श घ्या ..!

News Desk