HW News Marathi
व्हिडीओ

हनुमानाच्या जातीवरुन रामायण करु नका, उध्दव ठाकरेंची भाजपवर टीका

भाजपचे काही लोक अतिरेकी बोलतात. त्यांच्या तोंडात बांबूच घालायला हवा.’ तीन राज्यांतील जनतेने पराभव केला हा बांबू नाही काय? तरीही हनुमानाच्या जातीच्या दाखल्यांनी सुरू झालेले नवे रामायण पुढेही असेच चालू राहील. रामायणातील इतरही सर्व पात्रांनी आपापली जातीची प्रमाणपत्रे तयार ठेवावीत!”, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातुन आज करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काॅंग्रसच्या हट्टामुळे महाविकासआघाडी अडचणीत ? | Maharashtra MLC | MahaVikasAaghadi

Gauri Tilekar

“राज्यपालांना राहायचं असेल तर नीट राहावं, नाही तर …” – Ravikant Tupkar यांचा सल्ला

News Desk

‘कोश्यारींना राजकारणाची खुमखुमी असेल तर राजीनामा द्यावा‘ Nana Patole यांची टिका!

News Desk