HW News Marathi
व्हिडीओ

Narendra Modi महाराष्ट्राला टार्गेट का करतायत?; ज्येष्ठ राजकीय विश्लेषक Hemant Desai यांचं विश्लेषण

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आणि महाराष्ट्र सरकारवर असंख्य मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे आणि आता मोदींच्या या भाषणाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्र काँग्रेसला आणि पर्यायाने महाराष्ट्राला कोरोनाचा सुपर स्प्रेडर म्हणण्यापासून, अगदी सरकारं अस्थिर करणं हेच काँग्रेसचं धोरण असल्याचा आरोप असो, बापलेकाचा पक्ष असा काँग्रेसचा उल्लेख असो, राहुल गांधींवर टीका करताना शरद पवारांचं केलेलं कौतुक असो, नेहरुंवरची टीका असो, अचानक बाळासाहेबांचा उल्लेख करून पुन्हा त्यावरून काँग्रेसवर आरोप करणं असो अनेक कारणांमुळे मोदींचं हे भाषण चर्चेत आलं आहे. परंतु, आता मोदींच्या या भाषणाचा नेमका अर्थ काय लावायचा हा प्रश्न काय आहे? मोदी अचानक महाराष्ट्रावर का बरसत आहेत? आणि मुळात त्यात काही अर्थ आहे का? हा मुख्य प्रश्न आहे. मोदींच्या याच भाषणाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई.

#NarendraModi #UddhavThackeray #RahulGandhi #SharadPawar #Congress #NanaPatole #ModiGovernment #Congress #MaharashtraCongress #RahulGandhi #SoniaGandhi #IndianPolitics #BJP #SharadPawar #JawaharlaalNehru #BalasahebThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Vinod Tawde VS Arvind Kejariwal | तावडेंमुळे महाराष्ट्रातील शिक्षणाचा दिल्लीत झाला विनोद…

Arati More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरून देवेंद्र फडणवीस विरूद्ध शरद पवार’असा’रंगला सामना !

News Desk

Sangli, NCP | दुष्काळाची दाहकता : जनावरं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरली…

Arati More