HW News Marathi
व्हिडीओ

Jammu And Kashmir | काश्मीरमधून ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर काय परिणाम होणार ?

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या वेगवान घडामोडींनतर आज गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत जम्मू-काश्मीरसंदर्भात निवेदन सादर केले आहे. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याची ऐतिहासिक घोषणा केली. त्याचसोबत जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना करण्याबाबतचा प्रस्तावही अमित शाह यांनी यावेळी मांडला आहे. मोदी सरकारच्या एकूण ४ मोठ्या निर्णयांबाबत आज अमित शाह यांनी राज्यसभेत निवेदन दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नाना पटोलेंनी फडणवीसांच्या विरोधात नागपूरमध्ये ठोकला शड्डू?

News Desk

शेतकऱ्यांनंतर मच्छिमाऱ्यांवर आत्महत्येची वेळ?, भारत जोडो यात्रेतील कोळी बांधव म्हणतात…

News Desk

Navneet Rana | नवनीत राणा शेतकऱ्यांसाठी लोकसभेत गरजल्या..!

Arati More