HW News Marathi
व्हिडीओ

MNS-BJP युतीसंदर्भात BJP नेत्यांकडून मौन! MNSला उत्तर भारतीयांबद्दल केलेली भाषणे नडली…

मनसे-भाजप एकत्र येणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर कृष्णकुंजवर जात, तसे संकेतच दिले होते. मात्र खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे केंद्रातील नेते भाजप-मनसे युतीच्या चर्चेमुळे प्रचंड नाराज आहेत. भाजप-मनसे युतीच्या चर्चा विनाकारण कशाला, असा सवालच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील नेत्यांना विचारला आहे. दिल्लीच्या बैठकीत मनसे युतीवर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात केंद्रातील नेत्यांनी रस दाखवला नाही.

#MNS #BJP #RajThackeray #AmitShahModi #maharashtrapolitics #UPelection2022 #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कलाकाराचा वेष घेऊन गांधींचं समर्थन करणं चूकच”; Amol Kolhe यांच्यावर Jitendra Awhad संतापले

News Desk

जालियनवाला हत्याकांडानंतर लागू केलेला मार्शल लॉ म्हणजे काय?

swarit

Ajit Pawar NCP | मी उपमुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा पण…!

Gauri Tilekar