HW News Marathi
व्हिडीओ

लेकरासाठी बळीराजाची वणवण…

आता नवीन वर्षाला सुरुवात झालीये , अजून हिवाळा संपला नाहीये , उन्हाळा सुरु व्हयचंय पण आत्तापासूनच सातारा सोलापूर सांगलीमध्ये या दुष्काळाची दाहकता जाणवायला लागलीये पावसाने दडी मारली आणि हाताशी आलेली खरीप व रब्बी हंगामातील पिके पाणीटंचाईमुळे करपून गेली ,महाराष्ट्रात आत्तापासूनच दुष्काळाची तीव्रता गंभीर होत चाललीये आणि शासनाला याच काहीच सोयरसुतक नाहीये . पीकच नाही तर जनावरांना खायला चार कुठून येणार अशी परिस्थिती निर्माण झालीये, या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं म्हणून जनावरांना विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नाहीये

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चणे-फुटाणे विकत नीट परीक्षेत गाठले यश, रामप्रसादची यशोगाथा!

News Desk

Aurangabad पोलीस MNS च्या सभेला परवानगी देणार?, MNS ची प्रतिक्रिया

News Desk

अर्रर्रर्र… Ramdev Baba Amruta Fadnavis यांच्या समोर हे काय बोलून गेले

News Desk