HW News Marathi
व्हिडीओ

“राज्यपालांनी आज पूर्णपणे पातळी सोडलीय”; Dhananjay Munde यांचा घणाघात |

राज्याचे राज्यपाला भगतसिंग कोश्यारी यांनी अभिभाषण न करता विधानसभेतून निघून गेले. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. यामुळे राज्यपाल अभिभाषण न करात सभागृहातून निघून गेले. राज्यपालांनी गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शिवसैनिकांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (३ मार्च) सुरू झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यापांचे भाषण होते. यानंतर राज्यभालांच्या भाषणावर दोन्ही सभागृहात चर्चा होते. राज्यपाल अभिभाषण न देता निघून गेल्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. याच पार्श्वभूमीवर आम्ही बातचीत केलीय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी

#DhananjayMunde #BhagatSinghKoshyari #DevendraFadnavis #BJP #BJPMaharashtra #MVA #MVAGovernment #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jayant Patil यांनी खास Gulabrao Patil यांच्यासाठी सभागृहात म्हंटली कविता

News Desk

अमित शहांकडे आलेल्या ‘या’खात्याने शरद पवार,अजितदादा आणि राष्ट्रवादीची धाकधूक का वाढली?

News Desk

भाजप आणि गणेश नाईकांना हादरा! आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादीने फोडले नगरसेवक…

News Desk