HW News Marathi
व्हिडीओ

बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होईल !, मोठ्या नेत्याचं भाकीत

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी विरोधकांकडून वारंवार होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील एका बड्या नेत्यानेहि असेच भाकीत केले आहे. “महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडी सरकार हे केंद्र सरकारच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत असल्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल”, असे मोठे विधान किंबहुना तसा दावाच या नेत्याने केला आहे. या दाव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.

 

#MahaVikasAaghadi #UddhavThackeray #Maharashtra #SharadPawar #DevendraFadnavis #PrakashAmbedkar #BJP #NCP #VBA #President’sRule #Bihar #BiharElection
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Indian Army Day 2019 | भारतीय सैन्याबद्दलच्या काही खास गोष्टी

News Desk

Rana दाम्पत्याला कोरोना झालेला तेव्हा Uddhav Thackeray यांनीच वाचवलं; शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट

News Desk

“देशद्रोही प्रवृत्तीच्या Nawab Malik यांचा राजीनामा घ्यावा”; Pravin Darekar यांची आक्रमक मागणी|

News Desk