HW News Marathi
व्हिडीओ

राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील ? सेनेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

2014 पासून पोलिसांवर हल्ले वाढले हा गृहखात्याचा पराभव आहे. पोलीस मार खात आहेत. हे चित्र असेच राहिले तर राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही. गृहखाते हे राज्याचे मुख्यमंत्री सांभाळतात तेव्हा हा त्यांचाही पराभव असल्याची टिका आज शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून आज करण्यात आली आहे. काही प्रश्नही आज सामनामधून उपस्थित करण्यात आले आहे. काय आहे हे प्रश्न पाहूया.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

CM तयारी नसतानाही ग्रामपंचायतीत आमचा विजय! – Eknath Shinde

News Desk

ते जिवंत प्रेतं आहेत, त्यांचं पोस्टमार्टम विधानसभेत होईल’; Sanjay Raut यांचे टीकास्त्र

News Desk

Adv. Gunratna Sadavarte यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

News Desk