HW News Marathi
व्हिडीओ

“ह्यांना ‘ढाल-तलवार’ नाही ‘कुलूप’ चिन्ह द्या”, Sanjay Raut यांचा शिंदे सरकारवर घणाघात

Sanjay Raut यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सुरु असलेल्या सीमावादाच्या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले. गेल्या २४ तासांपासून कर्नाटकात ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड होत आहे, ते सर्व सरकारी प्रेरणेने सुरु आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून अटक केली जात आहे, त्यांना तुरुंगात डांबले जात आहे. आता आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत. पण त्याची गरजच काय आहे, केंद्रीय गृहमंत्र्यांना काय चाललंय हे कळत नाही का? महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे डरपोक आहे, त्यांनी आपल्या सीमांची आणि जनतेची काळजी नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

#SanjayRaut #EknathShinde #Maharashtra #Karnataka #BJP #Shivsena #AmitShah #DevendraFadnavis #BasavarajBommai #Belgaum #Mumbai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडी सरकारचे आमदार आमच्या संपर्कात; RajyaSabha उमेदवार Dhananjay Mahadik यांचा दावा

News Desk

Radhakrishna Vikhe Patil | राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात कुठले बटण दाबू?

Arati More

“ED च्या कारवाईमुळं माझ्यावर संकट आले”- Arjun Khotkar

News Desk