HW News Marathi
व्हिडीओ

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

“महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल बघितले नाहीत. महाराष्ट्रातले शेतकरी भेटायला येतोय हे माहिती असताना ते गोव्यात गेले आहेत. त्यांना कंगनाला भेटायला त्यांना वेळ आहे पण शेतकरी बांधवांना भेटायला त्यांना वेळ नाही. त्यांनी राजभवनावर असायला हवं होतं. पण तसं झालं नाही”, असा टोलाशरद पवार यांनी हाणला आहे.

#SharadPawar #BhagatsinghKoshyari #Rajyapal #farmers #MahaVikasAaghadi #NCP #Congress #BJP #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“BJP नेते तोंड लपवून पळतील” असा कोणता खुलासा Nawab Malik करतील ?

News Desk

वैद्यनाथ मंदिरापाठोपाठ अंबेजोगाईतील योगेश्वरी देवस्थानालाही स्फोट घडवण्याची धमकी! प्रकरण काय?

News Desk

चिक्की घोटाळ्यानंतर आता ‘खजूर घोटाळा’; महिला व बालविकास विभागाचा ढिसाळ कारभार उघड

News Desk