HW News Marathi
व्हिडीओ

शेतकरी आज संसद भवनाला घालणार घेराव

कर्जमाफी आणि शेतमालाच्या खर्चावर दीडपट हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी संघटना गुरुवारी पुन्हा दिल्लीत दाखल झाल्या आहेत. दिल्लीत दाखल झालेल्या शेतक-यांनी शुक्रवारी संसदेवर मोर्चा काढला आहे.

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी संघटना एकत्र आले आहेत. या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी दिल्लीत आलेला हा मोर्चा रामलीला मैदानात स्थिरावला होता. शुक्रवारी येथून संसदेकडे मोर्चा रवाना झाला आहे. यापूर्वीही दिल्लीत शेतकर्‍यांनी रामलीला मैदानावर आंदोलन करून सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधले होते. मात्र, सरकारशी चर्चा करून आंदोलन स्थगित करूनही मागण्या मान्य न झाल्याने पुन्हा शेकऱ्यांनी या मोर्चाचे आयोजन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देवेंद्र फडणवीसांनी ‘जलयुक्त शिवार‘ योजनेत खरचं घोटाळा केलायं का?

Arati More

Eknath Shinde मुंबईत येऊन घेणार मोठा निर्णय, काय असेल पुढची रणनीती?

News Desk

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्ताने Pankaja Munde यांनी दिलेल्या ‘सेवा संदेशा’ला उस्फुर्त प्रतिसाद

News Desk