HW News Marathi
व्हिडीओ

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांची सरकारवर टिका

महाराष्ट्रातील शेतकरी कष्टात आहेत, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते पण कोणाचीच कर्जमाफी झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी खोटी आश्वासन दिल्यामुळे शेतकर्यांना परत या ठिकाणी यावे लागले आहे. शेतकरी आणि आदिवासी समाजाच्या मागण्याच्या समर्थनासाठी काँग्रेस पक्ष पाठीशी आहे असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात ‘भारत बंद ‘कसा झाला?

News Desk

चंद्रकांत पाटलांवर बोलणं म्हणजे…! – Balasaheb Thorat

News Desk

Exclusive Arvind Bhosale| अरविंद भोसलेंनी का घेतली नारायण राणेंना हरविण्याची शपथ ?

swarit