HW News Marathi
व्हिडीओ

“..त्यांची खाज कधी संपेल माहीत नाही”,पुन्हा Sanjay Raut यांची जीभ घसरली

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांसाठी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपाला जबाबदार धरलं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेवर भाजपा पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे. थोडे जरी पैसे खर्च केले तरी भाजपा लगेच ईडीला कळवेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. भाजपा आणि ईडी कारवाईसंदर्भात भाष्य करताना संजय राऊत म्हणाले,”पैसे महाराष्ट्रात जपून खर्च करा. तुम्ही भाजी जरी खरेदी केलीत तरी तुमच्यावर भाजपाचं लक्ष आहे. तुम्ही चिकन खरेदी करायला गेलात तरी तुम्ही किती किलो चिकन घेतलंत, काल किती घेतलं, आज किती घेतलं यावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे, ते लगेच ईडीला कळवतील त्यामुळे सगळ्यांनी सावध राहायला हवं”.

#SanjayRaut #Shivsena #ChandrakantPatil #UddhavThackeray #BhagatSinghKoshyari #Governor #Kolhapur #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बीडमध्ये स्त्री जन्मदर घटण्यास कोण जबाबदार? सर्वसामान्य की प्रशासन?

News Desk

“मला आजही वाटतंय मीच आहे मुख्यमंत्री”, Devendra Fadnavis यांच्या विधानाने खळबळ

News Desk

भाजपचं ‘Mission Mumbai’, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी Mumbai सज्ज

Chetan Kirdat