HW News Marathi
व्हिडीओ

सिध्दू देशाचे पंतप्रधान झाले तर भारत-पाक संबंध सुधारणार ! इम्रान खान

पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्याहस्ते कतारपूर कॉरिडोरचे भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी बोलताना, इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाबाबत सकारात्मक विधान केलं आहे. जर जर्मनी आणि फ्रान्स एकत्र येऊ शकतात, तर भारत-पाकिस्तान का नाही ? असे म्हणत खान यांनी भारताकडे मित्रत्वाच्या नात्याने पाहिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आधी मला बोलू द्या !” नाना पटोलेंचा अत्यंत आक्रमक पवित्रा, सभागृह तहकूब करण्याची वेळ

News Desk

“तुम्ही ‘ते’ खून कसे पचवलेत? सांगा ना”; Vinayak Raut यांचा Narayan Rane यांना सवाल

News Desk

Sharad Pawarयांच्या ‘मुख्यमंत्रीपदा’बद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरूनYashomati Thakur यांचा यू-टर्न

News Desk