HW News Marathi
व्हिडीओ

“समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?”; Bhagatsingh Koshyari यांच्या विधानाने राज्यात संताप

आतापर्यंत आपण राज्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरुद्ध महाविकासआघडी आणि मुख्यमंत्री यांच्या वादाच्या बातम्या पाहत होतो. त्यांच्यातलं कोल्ड वॉर पाहत होतो मात्र आणि राज्यपाल विरुद्ध संपूर्ण राज्य किंवा देश असं काहीसं गंभीर चित्र निर्माण झालंय. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता राज्याचे राज्यपाल चांगलेच अडचणीत आलेत.औरंगाबादच्या तापडिया नाट्यमंदिरात काल भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एकदिवसीय श्री समर्थ साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी कोश्यारी म्हणाले, “समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?” एकतर एकेरी उल्लेख आणि वादग्रस्त , चुकीचा संदर्भ यामुळे आता राज्यपालांना हे प्रकरण चांगलंच भोवणार आहे. राज्यात ह्यावरून वाद पेटायला सुरुवात झालीय आणि ह्याचबाबत आज आपण जाणून घेणार आहोत

#BhagatSinghKoshyari #SamarthRamdas #ChatrapatiShivajiMaharaj #MVA #BJP #MahaVikasAaghadi #Maharashtra #MaharashtraPolitics #SharadPawar #SupriyaSule 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vidhansabha अध्यक्ष पदाची एवढी घाई का?, Balasaheb Thorat यांचा राज्यपालांना सवाल

News Desk

“संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही याचे मनात शल्य”- Yamini Jadhav

News Desk

“नारायण राणेंची खासदारकी रद्द झाली पाहिजे”- Chandrakant Khaire

News Desk