HW News Marathi
व्हिडीओ

Tanaji Sawant | “खेकड्यांनी धरण फोडलं ” जलसंधारणमंत्र्यांचं नविन शास्त्र..!

खेकड्यांनी भोकं पाडल्याने जे भगदाड पडलं त्यामुळेच तिवरे धरण फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही एक दुर्घटना होती. अधिकाऱ्यांशी आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांशी मी चर्चा केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.#TanajiSawant #TivareDharan #Crab #DevendraFadnvis #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम कदमांचे प्रवक्ते पद धोक्यात, अभाविपचे घाटकोपरमध्ये आंदोलन

swarit

उपमुख्यमंत्र्यांचा उद्या पुन्हा एकदा दिल्ली दौरा! – Uday Samant

News Desk

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले संजय राठोड नेमके आहेत तरी कोण ?

News Desk