HW News Marathi
व्हिडीओ

ठाकरे सरकारला दिलासा ! महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) फेटाळून लावली आहे. दिल्लीतील ३ रहिवाशांनी ही याचिका दाखल केली होती. राज्यातील राष्ट्रपती राजवट आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महा विकास आघाडी सरकारला बरखास्त करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. ही याचिका फेटाळून लावत सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना सांगितले की, “महाराष्ट्र किती मोठा आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही याबाबत राष्ट्रपतींना विचारू शकता”, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना झापलं आहे.
#Maharashtra #Supremecourt #PresidentRule #UddhavThackeray #AjitPawar #SharadPawar #Mahavikasaghadi #BalasahebThorat #SushantSinghRajput #KanganaRanaut #SanjayRaut
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर Aurangabad सभेसाठी Raj Thackeray यांना परवानगी, ‘या’ आहेत अटी-शर्ती

News Desk

चिक्की घोटाळ्याप्रकरणात नवा ट्विस्ट! Pankaja Munde यांच्या अडचणीत वाढ?

News Desk

खडसेंना राज्यपालांनी पाठवलं “शुभेच्छा” पत्र, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

News Desk