HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरे सरकारला ६ महिन्यांमध्ये ‘या’ कारणांमुळे धोका ?

राज्यात ठाकरे सरकार येऊन आता जवळपास दीड वर्ष झाले, या दीड वर्षात बरेच आरोप ठाकरे सरकारवर झाले. ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांना राजीनामे देखील द्यावे लागले. तरी देखील विरोधकांच्या मनासारखे होताना दिसत नाही. सरकार आज पडेल उद्या पडेल, अशी स्वप्ने रंगलेली असताना ठाकरे सरकार अजूनही स्थिर आहे. सरकार स्थिर असले तरी त्याचा अडचणींचा सामना काही थांबलेला नाही. त्यातच आता पुढचे आणखी सहा महिने सरकारसाठी धोक्याचे असल्याचे बोलले जात आहे. नेमके हे सहा महिने का धोक्याचे असतील, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट!
#UddhavThackeray #SharadPawar #DevendraFadnavis #MahaVikasAaghadi #congress #NCP #BJP #Shivsena
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रावर वारंवार अन्याय ! पद्म पुरस्कार देतानाही केंद्राची मनमानी, राऊतांचा आरोप

News Desk

समाजसेवकांचा रेल्वे प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा!

News Desk

Gandhi यांनी देशाला फसवलं असं एखादा वेडा माणूस बोलू शकतो! – Jitendra Awhad

News Desk