HW News Marathi
व्हिडीओ

उध्दव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सावधगिरीचा सल्ला

महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी रस्त्यावर आहे व दैवी चमत्कार संचारलेले मुख्यमंत्री असतानाही बेळगावसह सीमा भागात मराठी माणूस चिरडला जातोय. दैवी चमत्कारच आता सीमा प्रश्न सोडवू शकेल व ती ‘पॉवर’ आज फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे! गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने अंगारे–धुपारे उडवले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनवाले नरेंद्र दाभोलकर यांचा आत्माही आता सांगत असेल, माझे खुनी पकडू नका! मुख्यमंत्र्यांनी अशा आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे. ते आम्हाला व्यक्तिशः प्रिय आहेत म्हणून हा प्रपंच”, अशा शब्दा सामनाच्या अग्रेलेखातून उध्दव ठाकरेंनी गिरीश महाजनांवर टीका केलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ही मॅन करत आहे शेती

News Desk

‘या’ 3 कारणांमुळे आजही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळली

Manasi Devkar

अयोध्येला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे शिवनेरीवर

News Desk