HW News Marathi
व्हिडीओ

“आम्हाला फक्त पाणी पाहिजे..”; बुलढाण्यातील गावकऱ्यांची तळमळ, प्रशासन ढिम्म |

मोताळा तालुक्यातील रोहिणखेड ही एक लोकसंख्येने मोठी ग्रामपंचायत असून येथील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचे व प्रशासनाचे गावकऱ्यांच्या समस्यांकडे पुर्ण दुर्लक्ष झाले आहे. ग्रामपंचायत ने पाणीपट्टी व घरपट्टी ची वसुली करूनही गावकऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद केला आहे. याबाबत गावकऱ्यांनी ग्रामपंचायत शासन व प्रशासनाला दिनांक २१ फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आला होता. असे असले तरी मागील आठ दिवसात ग्रामपंचायत शासन व प्रशासनाने या बाबतीत कोणतीही कार्यवाही केली नाही.यामुळे आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व नागरिकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली.

#Buldhana #WaterCrisis #RohinKhed #MVA #BJP #BuldhanaBJP #MahaVikasAaghadi #BJPMaharashtra #ShwetaMahale

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RamMandir : अयोध्या राम मंदिरासाठी शिवसेनेची महाआरती

News Desk

दीड वर्षाने लागली नोकरी,पण TC ने पकडलं..तरुणाने व्हायरल केला व्हिडीओ

News Desk

Balasaheb Thorat आणि Nana Patole यांच्यातला वाद मिटला तरी चर्चा खुर्च्यांचीच

Manasi Devkar