HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीस- उद्धव ठाकरे आमनेसामने ! काय चर्चा झाली ?

कोकणातील तळीये, चिपळूण या भागातील दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता पूरग्रस्त कोल्हापूर भागाचा दौरा करतायेत. खरंतर मुख्यमंत्री कालच कोल्हापूरला जाणार होते. मात्र हवामान विभागाने कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांत जाऊन पूरग्रस्तांच्या ते भेटी घेताहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोल्हपुरातल्या शाहूपुरीत अवघे पाचच मिनिटं का होईना पण भेटले. यावेळी रस्त्यातच थांबून दोन्ही नेत्यांनी चर्चाही केली. मुळे भर रस्त्यात थांबूनच दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी कोल्हापूरच्या पूर परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर आता िमख्यमंत्र्यांची प्रेस

#cmomaharashtra #uddhavthackeray #devendrafadnavis #kolhapur #maharashtraflood #Chiplun #Taliye #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ 2 गावात 150 वर्षे Holi साजरीच झाली नाही; ‘हे’ आहे कारण

News Desk

Jay Ajit Pawar Exclusive | राजकारणात येईन,पण निवडणुक लढवणार नाही- जय पवार

Arati More

आज Maharashtra बंद, पाहा कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती!

News Desk