HW News Marathi
व्हिडीओ

भाजपने आपल्याच मित्रपक्षांना इतकं दुबळं का केलं ?

बिहारमध्ये पुन्हा एकदा NDA ची सत्ता आली आहे. या निवडणुकीत ‘एनडीए’ला १२५ जागांवर विजय मिळाला असला तरी यामध्ये ‘JDU’च्या अवघ्या ४३ आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे, यंदा बिहारमध्ये JDU नव्हे तर भाजप मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे साहजिकच बिहारची खरी सूत्रं भारतीय जनता पक्षाकडे जातात हे स्पष्ट आहे. तरीही निवडणुकांपूर्वी भाजपने दिलेल्या वचनानुसार नितीशकुमारच बिहारचे मुख्यमंत्री झाले तरीही त्यांना भाजप म्हणेल तसेच काम करावे लागेल, हे जाहीर मानले जात आहे. अशात महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे महाराष्ट्र, बिहारसह अन्य अनेक राज्यात भाजप आपल्याच मित्र पक्षाला कमकुवत करतेय का ? अशी कोणकोणती उदाहरणे आहेत आणि यामागची कारणं काय ?

#NitishKumar #BiharElection2020 #NarendraModi #BJP #JDU #NDA #Maharashtra #UddhavThackeray #Shivsena #MahaVikasAghadi #TDP #ChandrababuNaidu
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde-Pankaja Munde | परळी मतदारसंघात मुंडे भाऊ-बहिणीमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Gauri Tilekar

“महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा मला आनंद” – Rutuja Latke

News Desk

हरहुन्नरी आणि सर्वांना हवा असा वाटणारा सहकारी आज आम्ही गमावला – Ajit Pawar

News Desk