HW News Marathi
व्हिडीओ

काँग्रेसने का दिला स्वबळाचा नारा ? नेमकं कारण काय ?

राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधली काँग्रेसची नाराजी कायमची आहे. पण आक्रमकता आणि स्वबळाची भाषा हे जरा नवीन आहे. पुढे घोळ नको म्हणून आतापासून काँग्रेसकडून आपण २०२४ च्या निवडणुका स्वबळावर लढू असं सांगण्यात येतंय. पण कशाचा बळावर? कोणत्या कारणांसाठी ? स्वबळावर लढून काँग्रेसला खरंच काही फायदा होईल काय ? आता महाराष्ट्रात काँग्रेसची किती ताकद आहे ? वास्तव काँगेसला माहिती नाहीय असं तर नाहीच. मग तरीही ही जोखीम पत्करायला काँग्रेसला का तयार आहे ? काँग्रेसला झालंय काय ?

#NanaPatole #UddhavThackeray #SharadPawar #SanjayRaut #MaharashtraCongress #Congress #Shivsena #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत! शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण…

News Desk

सावधान! Corona वाढतोय.. पुन्हा Lockdown लागणार? डॉ. संग्राम पाटील म्हणतात..

News Desk

Devendra Fadnavis Eknath Shinde यांना हात जोडून म्हणाले “सगळं सांगू नका”, नक्की काय घडलं राज्यसभा निवडणुकीत?

News Desk