HW News Marathi
व्हिडीओ

वाढत्या रूग्णसंख्येमुळे सरकार सतर्क, महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार ?

कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लाट नव्हे, त्सुनामीची भीती असल्याचा इशारा काल दिला आहे. कोरोना टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी संकट टळलेले नाही सांगताना त्यांनी रुग्णसंख्या वाढत असलेल्या शहरांचं उदाहरण दिलं होतं. तूर्त तरी टाळेबंदी करण्याचा विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं म्हटलं आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
#Lockdown #UddhavThackeray #Covid19 #Maharashtra #RajeshTope #AjitPawar #Mumbai #Pune #LockdownInMaharashtra #Corona
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाराष्ट्रा’वरही बर्ड फ्लूचे संकट! परभणीतील प्रकारानंतर राज्य सरकार अलर्ट

News Desk

दिल्लीतील शांततापूर्ण शेतकरी आंदोलनाला हिंसक स्वरूप ! जबाबदार कोण ?

News Desk

Raosaheb Danve BJP | आमच्याकडे आहे गुजरातची निरमा पावडर !

Gauri Tilekar