HW News Marathi
व्हिडीओ

Yashomati Thakur | गाईच्या दर्शनाने सर्व नकारात्मक विचार विसरायला होतात !

आपल्यामधील जे नकारात्मक विचार आहे ते गाईच्या दर्शनामुळे, गायीच्या पाठीवरून हात फिरविल्याने हे सगळे विसरून जातो आणि हा चमत्कार आहे,असे वक्तव्य महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले असून आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच न्यायालयात OBC आरक्षणामुळे ‘ठाकरे सरकार’ची कोंडी का झाली? |

News Desk

शिवसेना मुक गिळून गप्प का ? शरजील उस्मानीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, भाजप आक्रमक !

News Desk

2611 नंतर भारतीय नौदलात झालेत हे बदल

News Desk