HW News Marathi
राजकारण

२०१९ साल संपण्यापूर्वी राम मंदिराचे काम सुरू करावे !

मुंबई | “पंतप्रधान मोदींनी फक्त अयोध्येला जाऊ नये. तर राम मंदिराची तारीख देखील जाहीर करावी. २०१९ साल संपण्यापूर्वी राम मंदिराचे काम सुरू करावे”,अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी आज (१ मे) अयोध्येत असणार आहेत. दरम्यान, अयोध्येत जाऊन देखील पंतप्रधान मोदी हनुमानगढी मंदिर, राम मंदिरात जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र, पंतप्रधान मोदी या धार्मिक स्थळांपासून दूर राहण्याचे नेमके कारण काय ? यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ही मागणी केली आहे.

पंतप्रधान मोदींनी फक्त अयोध्येला जाऊन येऊ नये. तर राम मंदिराची तारीख देखील जाहीर करावी. रॅम मंदिराच्या मुद्द्यावर लोकांनी आपल्याला भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे आपण आता या प्रकरणी तोडगा काढायलाच हवा. २०१९ साल संपण्याआधी राम मंदिराचे काम सुरू करायला हवे”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी संजय राऊत यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर प्रकरणी देखील शिवसेनेचे भूमिका स्पष्ट केली आहे. आमचा साध्वी प्रज्ञाला पाठिंबा आहे. मात्र, आम्ही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन करीत नाही”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मला कुठेही पाठवा, मी जादू दाखवीन !

News Desk

राफेलसंदर्भात दिशाभूल केल्याप्रकरणी राहुल गांधींनी देशाची माफी मागावी !

News Desk

पुन्हा एकदा शहांच्या पश्चिम बंगालमधील सभेला परवानगी देण्यास ममतांचा नकार

News Desk
मुंबई

दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या टेंशनने ह्रदयविकारचा झटका

News Desk

मुंबई | महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेला सुरू झाल्या आहेत. ऋतिक दिलीप घडशींने परीक्षा देण्याआधीच त्याचा ह्रद्यविकाराने त्याचा मृत्यू झाल. शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावी मानली जाते. विद्यार्थ्यांना कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्र परिवारकडून परीक्षेचे टेंशन दिले जाते.

प्रभावीदेवीच्या आदर्शनगर येथील ऋतिक दिलीप घडशी राहत होता. केईएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पेपर सोडविण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला सकाळी आईने उटवल्यानंतर ही न उटल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याचा मृत्यू झाले कुटुंबियांना कळाले.

हा दादरच्या शिशूविहार शाळेत शिकत होता. ऋतिक मृत्यूनंतर दहावीच्या टेंशनने झाल्या सांगितले जात आहे. ऋतिक आई आणि दोन बहिणीसोबत राहत होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे प्रचंड टेंशनमुळे रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृत्यू ह्रदयविकाराने झाल्याचे कळाले.

Related posts

मुंबई, उपनगर, वसईसह पालघरमध्ये जोरदार पाऊस

News Desk

मुंबई महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा! – आशिष शेलार

Aprna

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Aprna