HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री अखेर पिचक्या पाठकण्याचे निघाले | उद्धव ठाकरे

मुंबई | केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. ‘स्थानिकांचा विरोध डावलून नाणारचा रिफायनरी प्रकल्प शिवसेना कदापि होऊ देणार नाही’, उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प कदापि कोकणच्या भूमीत येणार नाही, ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊनही हा प्रकल्प लादला गेला. हा विश्वासघात असून महाराष्ट्राच्या शब्दास दिल्लीत किंमत नाही.

स्थानिक आणि शिवसेनेचा या प्रकल्पा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी परदेशी कंपन्यांसोबत सामंज्य करारावर दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सौदी अरेबियाची अरामको ही बडी कंपनी या प्रकल्पासाठी ५० टक्के गुंतवणूक करणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गिरीश महाजन सभागृहात का नाही आले?”, मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवारांचा संतप्त सवाल

Aprna

#KnowYourNeta | जाणून घ्या…नागपूर मतदारसंघाबाबत !

News Desk

राम कदमांना कुणीही उमेदवारी देऊ नका | उद्धव ठाकरे

News Desk