HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका: आंबेडकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट भारिप बहुजन समाज पार्टीचेन अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांसह पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सुधींद्र कुलकर्णी यांचे गळी चिरा असा व्हाट्सअप संदेश रावसाहेब पाटील नावाच्या व्यक्तीने भीमा-कोरेगाव दंगल होण्यापूर्वी पाठवल्याचे पुरावे, आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा आंबेडकर यांनी यावेळी केली.

दरम्यान कोरेगाव-भीमा घटनेनंतर पोलिसांचे कोबिंग आॅपरेशन सुरू असून दलित कार्यकर्त्यांवर कारवाई सुरू आहे, हे तत्काळ थांबवण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पार्थ प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

swarit

#LokSabhaElections2019 : थोड्याच वेळात जाहीर होणार भाजपची पहिली उमेदवार यादी

News Desk

अवनी वाघिणीच्या क्रूर हत्येमुळे मला दुःख झाले !

swarit
मुंबई

मालगाडी घसरल्याने नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

News Desk

कसारा- कसारा रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने नाशिक तसेच मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे रखडल्या असून विकेंडला घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. कसाऱ्याजवळ मालगाडीच्या डबे घसरण्याच्या घटनेमुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कसारा स्टेशन गाठणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल सुरू आहेत. घसरलेले डब्बे रुळावर आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

Related posts

समलैंगिकता गुन्हा नाही, न्यायालयाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत

News Desk

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

News Desk

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले…

Aprna