HW News Marathi
राजकारण

EXIT POLL : तेलंगणातील जनतेचा कौल टीआरएसच्या बाजूने, भाजपची घोर निराशा

हैद्राबाद | आंध्रप्रदेशमधून विभाजीत होऊन तेलंगणा हे स्वतंत्र राज्य निर्माण झाल्यानंतरची या राज्याची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. दरम्यान, विविध वाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये जनमताचा कौल पुन्हा एकदा टीआरएसच्याच बाजूने झुकल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे, भाजपची मात्र तेलंगणामध्ये घोर निराशा होण्याची शक्यता आहे.

 

दक्षिणेत भाजपला सत्ता मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या इतर दिग्गज नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा घेतल्या. मात्र, तेलंगणामधील जनता ही टीआरएसच्याच बाजूनेच असल्याचे स्पष्ट दिसत आहे. टाइम्स नाऊ-सीएनएक्स, इंडिया टुडे, एबीपी, टाईम्स नाऊ, न्यूज नॅशन आणि इंडिया टीव्ही या पाच वृत्तवाहिन्यांनी तेलंगणा राज्याचा एक्झिट पोल प्रसिद्ध केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेटी पढाओ भाजपा से बचाओ | सुधांशु भट्ट

News Desk

“देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व्हावे,” जे. पी. नड्डा यांचे मोठे विधान

Aprna

“हिंमत असेल तर शिंदे गटात गेलेल्यांविरोधात बोलून दाखवावे”, अनिल परबांचे किरीट सोमय्यांना आव्हान

Aprna