HW News Marathi
राजकारण

तुळजाभवानीला साकडे घालत राष्ट्रवादीचा तुळजापुरातून हल्लाबोल

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जागरण गोंधळ घालून सरकार विरुद्ध हल्ला बोल सुरु केला. गेल्या तीन वर्षात सरकारने राज्याचे वाटोळे केल्याचे सांगत हे सरकार दूर व्हावे असे साकडे तुळजाभवानी मातेला घातले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसरा टप्पास आज तुळजापूरातुन प्रारंभ झाला. त्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते तुळजापुरात दाखल झाले आहेत. सकाळी जागरण गोंधळ घालून या आंदोलनास प्रारंभ झाला. विधिमंडळ गटनेते अजित दादा पवार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सुप्रियाताई सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेशअध्यक्षा सौ. चित्राताई वाघ, पदमसिंग पाटील, आ.राणा जगजीत सिंग, आ.अमरसिंह पंडित, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, माजी आ. दीपक आबा साळुंके, आ. विद्या चव्हाण, बसवराज पाटील नागराळकर, संदीप बाजोरिया, सौ. संगीता ठाकरे, नरेंद्र बोरगावकर, सौ सोनाली देशमुख, आ. रामराव वडकुते, संग्राम कोते आदींची उपस्थिती होती़. तहसीलवर मोर्चा काढुन निवेदन दिले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे सर्जिकल स्ट्राइक ना दहशतवादी, ना जवान, ना देशातील जनता कुणाला कळाले नाही!

News Desk

अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा

News Desk

जाहीरनाम्यात राम मंदिराच्या मुद्द्याचा समावेश केलात तर तुम्हाला पाठिंबा देऊ !

News Desk