HW News Marathi
राजकारण

राजेश कुंटेंच्या याचिकेवर 10 ऑगस्टला होणार सुनावणी

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत 6 मार्च 2014 रोजी राहुल गांधी यांनी महात्मा गांधीजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहरजिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर भिवंडी कोर्टात आज सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणी साठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी मुंबईत उपस्थित आहेत. संबंधित याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार असल्याचे सांगितले आहे . सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना राहुल यांनी विचारधारेसाठी माझी लढाई सुरु आहे आणि सुरुच राहील अशी प्रतिक्रीया दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान ‘या’साठी घेणार उद्धव ठाकरेंची भेट

Aprna

आघाडीला गालबोट लागेल असे वक्तव्य करु नका !

News Desk

आपण संघाच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात !

News Desk