HW News Marathi
राजकारण

काँग्रेसच्या एकही प्रवक्त्याने महिनाभरासाठी वृत्त वाहिन्यांच्या चर्चेत उपस्थित राहू नये !

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्ष आत्मपरीक्षण करत आहे. यामुळे पक्षाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार पुढील एक महिन्यापर्यंत काँग्रेसचा कोणीही प्रवक्ता वृत्तवाहिन्यांवरील चर्चांना उपस्थित राहू नये.

या संदर्भातील माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. तसेच वृत्तवाहिन्यांनाही त्यांनी विनंती केली आहे. काँग्रसे पक्षाने निर्णय घेतला आहे की, वृत्तवाहिन्यांवरील कोणत्याही चर्चेला एक महिना प्रवक्त्यांना पाठिवण्यात येणार नाही. सर्व वृत्त वाहिन्या आणि संपादकांना विनंती आहे. की, काँग्रेसच्या प्रतिनिधींना त्यांच्या कार्यक्रमाला बोलावू नये. या आधी समाजवादी पक्षाने अशा प्रवक्त्यांना हटविले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : १८ मार्चला जाहीर होणार भाजपची पहिली यादी ?

News Desk

राष्ट्रवादी-काँग्रेसचे आणखी १७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक !

News Desk

काँग्रेस नेत्याचे चिथावणीखोर वक्तव्य, भर कार्यक्रमात पंतप्रधानांची हत्या करण्याचे आवाहन

News Desk